वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेज ...
राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे. ...
परिसरात सुरू असलेला साथीच्या रोगामुळे खासगी रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवावी. तसेच बिटको रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक ...
सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
गंगापूर, गोवर्धन परिसरातील कोंडवाडे नामशेष झाल्यामुळे ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. ...
वाढत्या शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारतींमध्ये, औद्योगिक परिसरात आग लागून जीवितहानी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच पार पडली. ...
सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित टी. जे. चव्हाण विद्यालयात १९९३च्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. ...
शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले. ...