ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. ...
वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थतीशी झगडणाऱ्या येवला तालुक्याचा दुष्काळ सदृष्य परिस्थितीत समावेश न करण्यात आल्याची बाब आश्चर्यकारक व तितकीत राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मानले जात आहे. ...
दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून २५४.५० दलघमी, अर्थात ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. ...
नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडीस नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी देण्यास विरोध वाढला असून, महाराष्टÑ जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सोमवारी (दि. २२) ... ...
राज्य सरकारच्या कृषी विभागाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांना दुष्काळाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निकषात बसविणे, त्यापाठोपाठ कृषी विभागानेच या आठ तालुक्यांतील पिकांचे सर्वेक्षण करून त्यातील चार तालुक्यांवरच दुष्काळाचे ढग असल्याचा शासनाला अहवाल पाठविणे आणि रा ...
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आउटसोर्सिंगने साफ सफाई करण्यास विरोध होत असतानाही महापालिकेच्या वतीने आता निविदा मागविण्यात आल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला; ...