रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत बळजबरीने वाद घालून कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना पंचवटी परिसरात जनार्दननगर भागात घडली. जखमी अनिल गोसावी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे. ...
महिला बचतगट आणि आदिवासी महिलांच्या हस्तकलेच्या वस्तूंना दिवाळीतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना बसस्थानकांची जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र सदर योजना संबंधितांपर्यंत पोहचलीच नसल्याने शहरातील मध्यवर ...
आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून स ...
येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ...
आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
जिल्हा एनएसयूआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष करतानाच सरकारविरोधात देशात व राज ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत. ...
शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे ...