उन्हाळ कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतानाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे ...
कार्यालय, महाविद्यालयांमधील वाहनतळात उभ्या केलेल्या तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी शिताफीने लंपास करत बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्याचा ‘उद्योग’ स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. मखमलाबाद, चांदशी शिवारातून दो ...
नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ स्पीड कॅमेºयाद्वारे वाहनांची गती मोजण्याबरोबरच वाहनचालकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, त्याद्वारे अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आयुक्त विजय पा ...
येवला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर नसलेला विषय काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा ...
नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यातून आठ दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोर इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या (३२) रा. राजानगर, चुनाभट्टी याला येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकाºयांनी ३ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...
शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात् ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर जाणारा रस्ता बंद केल्याने प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमत वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशा ...
स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले. ...
संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी ...