लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले न ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले प्रमाण यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे. ...
भगूर बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थानकाशेजारील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित झालेल्या बसस्थानकातील धुळीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय महामंडळाने अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ...
येथील मोदकेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या चैत्र व्याख्यानमालेचे चौथे पुष्प अॅड. देशपांडे यांनी रचले. मी द्रौपदी बोलतेय या एकपात्री प्रयोगातून त्यांनी द्रौपदीचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. ...
भू उठला आहे, खचित उठला आहे, येशू मसिहा की जय अशा घोषणा देत प्रभू येशूचे भक्तिगीत गात जेलरोड परिसरातून इस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी रॅली काढली होती. ...
ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटर ...