कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुण ...
शहरासह जिल्ह्यातदेखील विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला असून, विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभाही तालुकास्तरावर होऊ घातल्या आहेत. संवेदनशील मालेगावमध्ये मतदानाच्या दिवशी ग्राम ...
ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हात ...
कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दर ...
उमेदवारांचे प्रचार आता सर्व मार्गांनी मतदारांच्या कानी पडत आहेत. त्यातही मुख्य रस्ते, गल्ल्या आणि चौकाचौकात उभे राहून आणि फिरणाऱ्या प्रचारवाहनांवरून जी प्रचारगीते चालवली जात आहेत, त्या गीतांनी नागरिकांचे पुरेपूर मनोरंजन होत असून, तरुणाईकडून तर या गीत ...
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवें ...
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (दि.२१) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्णात तब्बल १ हजार सशस्त्र पोलीस दाखल झाले आहेत. ...
महाराष्टÑ राज्यात प्रतिबंधित असलेला ८९ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख रुपये किमतीचा ट्रक, ३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एक कोटी ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला. ...