मेशी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील मटाणे, वरवंडी आदी गावांमधील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ...
चांदवड : परतीच्या पावसामुळे चांदवड येथील देवी हट्टीजवळील नदीला रात्री एक वाजता महापूर आल्याने नदीकडेला असलेल्या आठवडेबाजार तळातील पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्यामुळे तेथील पांचाळ वस्तीतील नागरिकांचे संपूर्ण संसार, वस्तू व अन्नधान्य, त्यांची कामाची ...
खर्डे : देवळा तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी व रात्री मुसळधार पाऊस झाल्याने खर्डे परिसरातील कोलथी नदीला पूर आला आहे. नदीकाठावरील आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावाशी संपर्कतुटला आहे. नदीवर पूल बांधण्याची जुनी मागणी असून ...
निफाड : नाशिक - औरंगाबाद मार्गावरील शिवरे फाट्याजवळ बुजवलेला फरशी पूल तातडीने खोदून स्वच्छ करावा यासाठी श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्याचक्षणी जेसीबीच्या साहाय्याने पूल खोदून मोकळाकरण्य ...
पेठ : चार महिने उलटूनही पाऊस ओसरायला तयार नसल्याने तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आदिवासी बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुका जवळजवळ संपूर्णत: खरिपावरच अवलंबून आहे. ...
वणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजारात कांद्याला ६११६ रुपये असा द ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मध्यरात्री गस्त घालताना आढळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकला व रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या यां ...
वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे, ...
कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार् ...
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू ...