सायखेडा : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतीतील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदे पाण्यात वाहून गेले, द्राक्ष पिकांवर डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून आला, मोठया प्रमाणावर गळ आणि कुज आली, सोयाबीनच्या दाण्यांना शेतातच मोड फु ...
मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती. ...
ओझर : परिसरात रोडरोमियोंचा वाढलेला त्रास तसेच कायद्याची पर्वा न बाळगता वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून ट्रिपल, चार सीट, मुख्य बाजारपेठ, मेनरोड परिसरात बेशिस्त वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर पोलिसांनी गुरु वारी सकाळी कारवाई केली. ...
लासलगाव : निफाड न्यायालयात सुनावणीसाठी मोटारसायकलवरून जात असतांना रविंद्र हरिश्चंद्र आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...
आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच् ...