नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून, त्यातल्या त्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेत इच्छुकांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज्यात संभाव्य महाशिव आघाडीचा सुरू अ ...
नाशिकच्या सोळाव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता ...
बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष ...
प्राचीन काळात झालेल्या युद्धांत वापरलेल्या तलवारी, कट्यार, खंजीर, भाला, गुप्ती, ढालींसारखे लक्षवेधी शस्त्रे आणि पुरातन शिल्प व नाण्यांनी नाशिककरांना भुरळ घातली. निमित्त होते, जागतिक वारसा सप्ताहच्या औचित्यावर सरकारवाड्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच ...
सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळ ...
शहरात सातत्याने दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १६ मोबाइल जप्त केले आहे. ...
विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...
दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकºयाचे वीजबिल माफ करण्यात यावे असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ...
जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील श ...