सायखेडा: भेंडाळी येथील शिवार रस्त्यांचे कामे अनेक दिवसांपासून रखडले होते, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी शिवार रस्त्यांची कामे होणे गरजेचे असूनही अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली होती शेतात वस्तीवर रहाणाº्या नागरिकांना ये-जा करतांना समस्या न ...
सटाणा:लोप पावत चाललेले पत्रलेखन विद्यार्थ्यांनी जाणीवपुर्वक जोपासावे असे प्रतिपादन डाक अधिक्षक डी. एस. यु. नागेश्वरा रेड्डी यांनी केले. ते आदिवासी विकास विभागाच्या अजमिर सौंदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये बोलत होते. ...
लासलगाव : द्राक्षावर फवारलेल्या महागड्या औषधी बाटल्यांची किंमत बघा साहेब , आमचा संपूर्ण केलेला खर्च पाण्यात गेला आहे, तुम्ही सरकारपर्यंत आमची मागणी मांडा व आम्हाला चार पैसे योग्य द्या, नाहीतर आम्हाला हेच औषध पुन्हा विकत घेऊन पिण्याची वेळ येईल याचा गा ...
कळवण/वणी : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला ८५०० रूपये हंगामातील सर्वाधिक भाव मिळाला तर वणी येथील उपबाजार आवारात सर्वाधिक ७९५० रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. ...
सिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्य ...
देवळा : वाजगाव येथे दारूबंदी करण्याचे ग्रामस्थांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असून, गावातील युवक, तसेच किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देवळा पोलिसांनी यात लक्ष घालून गावात सर्रास उपलब्ध होणाऱ्या अवैध ...