शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २ ...
राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मि ...
दिग्दर्शकाने लेखकाकडून खास स्पर्धेसाठी नाटक लिहून घेतलय. नाटक बसू लागतं आणि दिग्दर्शकाला हवं तस नटाकडून परफॉर्म होत नाही.....म्हणून तो चिडतो. नट नाटक सोडतो, त्याने सोडलं म्हणून नायिकाही त्याच्यामागून नाटक सोडते. नाटक व्हायला हवं म्हणून जमवाजमव सुरू ह ...
इंडोनेशियातील एका मंदिरात काही मुस्लीम मुली गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करत होत्या. याबाबत आपण एका शिक्षिकेला विचारले असता, त्यांनी सांगितले की, आमचा धर्म मुस्लीम असला तरी आमची संस्कृती हिंदू असल्याचे सांगितले. ...
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. ...
गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसाय ...
भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ...
शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, ...