‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज ...
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथिल ग्रामपंचायतीची थेट सरपंच व सदस्य पदाची निवड संपन्न होऊन यात सरपंच पदी अक्काबाई माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नऊ सदस्यासाठी निवडणू लागली होती त्यात तीन जागा रिक्त राहील्यात तर दोन सदस्य यांचीही बिनविरोध निवड ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा उपबाजार समिती आवारात टमाटा दिड रु पया किलो झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून या वर्षी भरपूर पाऊस असुन सुध्दा केलेला खर्च न निघाल्याने शेतऱ्यांचे मेहनत व पैसा वाया गेल्याचे जयसिंग भुसार यांनी सागितले ...
वणी : येथील बाजार समितीत सोमवारी मागणीतील सातत्य व पुरवठ्याची कमतरता यामुळे कांदा दरात तेजीची स्थिती कायम असुन लाल कांद्याला १०,३५१ रूपये भाव मिळाला. ...
नाशिक : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या मदतनिधीच्या दुसरा टप्प्यातील ३९३ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. ... ...
भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज ...
रुग्णांवर वेदनाविरहित आणि अधिकाधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची भूलतज्ज्ञांना आवश्यकता असते. अशा अद्ययावत ‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राविषयी कोईम्बतूरचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसोबत नाशिक ...