प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख- ...
पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले. ...
मोबाइल, रेडिमेड कपडे, भांडी, सायकली आदी विविध वस्तू नाशिक शहरातील दुकानात डिलिव्हरीसाठी दिल्या असताना त्यापैकी काही वस्तू स्वतःच्या जवळ ठेवून इतर वस्तू डिलिव्हरी करत त्यातून मिळालेली रक्कम परस्पर हडप करून विश्वासघात केल्याप्रकरणी म्हसरूळ बेलदारवाडी य ...
प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी आम्ही खेळ केला. आज खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामळे त्यांनी स्वत:साठी, नाही तर देशासाठी खेळावे, असे आवाहन हॉकीचे जादूगार मानले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचे सुपूत्र आणि भारतीय ऑलिम्पिक हॉकी खेळाडू अशोककुमार ध्यान ...
मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटल ...
करदात्यांना प्रोत्साहन देत आकर्षित करण्यासाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. याअंतर्गत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली गेली, तर जूनमध्ये दोन टक्के सवलत दिली जात असून त्यास प्रतिस ...