वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतु ...
विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी यांनी केले. संस्थेच्या विविध शाळांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ...
मनात असलेली जिद्द अन् देशसेवेच्या घेतलेल्या ध्यासापोटी अंगावर खाकी मिरवत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेत ६८८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने न्यायपूर्वक व्यवहार व कर्तव्यपालनाची शपथ ग्रहण केली. ...
मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार ...
नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घे ...
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘वारूळ’ नाटकाने प्रथम क्र मांक पटकावला, ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारी (दि.३१) नीटसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना मंगळवारी अ ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा विस्तार पाहता, सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याची बाब हेरून विद्यमान पदाधिकारी व सदस्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये ठराव करून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेवर ...
नाशिक शहराच्या वाढीव लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने मुुकणे धरणातून थेट योजना राबविण्याचे काम हाती घेतले होते. सदरचे काम गेल्या वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. ...
नाशिककरांचा आगामी वीस वर्षांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना कार्यान्वित, बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात दुष्काळी भागाला मिळालेले पाणी, नाशिकहून हैदराबाद आणि सुरतसाठी सुरू झालेली विमानसेवा यांसह अ ...