डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान हाती घेण्यात आले. नाशिक जिल्ह्यात प्रथमच लासलगाव येथे कार्यशाळा घेऊन महिलांना प्रशिक्षित केले. ...
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नद्यांमध्ये रक्षा विसर्जन न करता शेतात रक्षाविसर्जन करणाºया प्रत्येक कुटुंबाच्या शेतात उपयुक्त झाडे लावण्यासाठी ...
लोहशिंगवे येथे कृषी विभागामार्फत २५ महिलांना कीटनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले. रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा नाशिक तालुका कृषी विभागाकडून नुकताच घेण्यात आला. हरभरा उत्पादनवाढीसाठी हरभरा पीक प्रात्यक्षिके राबविण्यात आली असून, कृषी सहायक सीमा बो ...
वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
मालेगाव परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अशातच ढगाळ वातावरणाच्या छायेत थंडीच्या लाटेचे आगमन झाले आहे तर गरम उबदार कपड्यांची दुकानेही सजली असून, खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने भरली आहेत. ...
विद्यार्थिनींचा आत्मसन्मान उंचविण्यासाठी गाळणेतील प्राथमिक शाळेने अभिनव उपक्रम राबविला. गाळणे येथे शाळेतील मुलींच्या नावाच्या गावातील घरांच्या दारांवर लावण्यात आल्या. ...
समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आपले आयुष्य सन्मानाने जगता यायला हवे, अशी संविधानात तरतूद आहे, मात्र अगोदर त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल, असे प्रतिपादन कॅनडास्थित महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन य ...
येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...
सतत ढगाळ वातावरण... पावसाची धास्ती... द्राक्षबागेवर भुरी... कांद्यावर धुई...आदींसह विविध शेतीशी निगडित समस्यांमुळे येवला तालुक्यातील शेतकरी झाले आहेत. ...