रायपूर शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोेपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले. त्यांची प्रकृती सुधारत असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ...
थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे. ...
गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे. ...
मालेगाव शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या कै. पुंडलिक कथले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने दोन-दोन महिने कायमस्वरूपी नेमण्यात आलेल्या होमगाडर््सना स्थगिती देण्यात आली असून, संख्याबळ कमी असलेल्या पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा भार आला आहे. ...
मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत अस ...
ज्ञानोबा - तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भारतासारख्या विचारसंपन्न देशात जन्माला आलो हेच आपले भाग्य आहे. त्यामुळे आपला देह समाजकार्यासाठी झिजवावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षक अधिकारी गण ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोेडविण्यासाठी निर्णय घेण्याब ...