नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणातून रब्बीसाठी ८० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, गतवर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पाण्याची फारशी चणचण निर्माण झाली नाही. ...
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीवर पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे आ िणती चालवायला एसटीला जे मारक आहे ते थांबवण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. श्री क्षेत्र ...
स्वच्छ नाशिकचे नगारे पिटण्याची तयारी एकीकडे होत असताना महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर कचरा फेकला गेल्याने यासंबंधीची वास्तविकता उघड होऊन गेली आहे. अर्थात, सत्ताधाऱ्यांशी संबंधित नेत्याची ठेकेदारी जपण्यासाठी याकडे दुर्लक्ष होत असेल तर ही बाब नगरसेवका ...
लासलगाव बसस्थानकात लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत एक तीसवर्षीय महिला अंगावर पेट्रोल पडून पेटल्याने गंभीररीत्या भाजल्याची घटनाघडली आहे. त्यात सदर महिला ६७ टक्के भाजली असून, दोन संशयिताना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य संशयित फरार ...
शहरात होत असलेल्या वकील परिषदेच्या निमित्ताने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅण्ड गोवातर्फे औरंगाबाद येथील प्रख्यात वकील प्रेमसुख एम. संचेती यांच्यासह राज्यभरातील सुमारे २६ वकिलांचा रविवारी (दि.१६) सत्कार करण्यात येणार आहे. ...
न्यायदान करताना आधुनिक साधनांचा वापर करता आला पहिजे त्यासाठी न्यायव्यवस्थेत व कायद्यात बदल प्रस्तावित असून, विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे असे म्हटले जात असले तरी, जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचेही भान ठेवावे लागेल, असे प्रतिपादन देशाचे ...