अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळे येथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला ...
नाशिक- दीड दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने महाराष्टÑातील सतरा प्रदुषणकारी शहरांची यादी घोषीत केली आणि त्यात नाशिकचा समावेश केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिकेने शासकिय आदेशानुसार हवा प्रदुषण कमी करण्यासाठी समिती गठीत केली आणि कृती आर ...
नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हे ...
येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...
वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. महापालिका हद्दीत वृक्षतोड अथवा वृक्षाची छाटणीसाठी मनपा उद्यान विभागाकडून लेखी परवानगी घेणे गरजेचे असते ...
मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. ...
जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला दिंडीसोबत निघालेल्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील वारकऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. ...