नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे. ...
येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणा ...
मानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन ...
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु ष ...
नांदगाव : सध्या लॉकडाउनमुळे हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने निराधार, बेवारस, भिकारी यांचे हाल होत आहेत. त्यांना अन्न मिळविण्यासाठी कोणताच पर्याय उरलेला नाही. परिणामी त्यांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने युवा फाउण्डेशनचे कार्यकर्ते सुमित सोनवण ...
येवला : भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून शहरात सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविण्यात येत आहे. भाजीपाला, किराणा व औषध खरेदीसाठी किमान अंतर राखले जात असून, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच ...
ओझर : कोरोनाच्या पुढे जगाने शरणागती पत्करली असून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो रोजंदारी करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. ...
खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये था ...
नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी ...
नाशिक : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संचारबंदीत गोरगरिबांना जेवणाची भ्रांत पडू नये, यासाठी घोटी राइस अॅण्ड भगर मिल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला ६१ पोते तांदूळ मदत म्हणून सुपुर्द करण्यात आले. ...