कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नाग ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका, एकत्र येऊ नका असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच दोन तरुणांनी हल्ला केल्याची घटना सायखेडा येथे सोमवारी (दि. २३) घडली. याप्रकरणी हवालदार तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल बाबूराव कुटे व संतोष बाबूराव कुटे य ...
नाशिक : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून दि. २२ मार्च रोजी ‘पब्लिक कर्फ्यू’ जाहीर केला तरी आज बरेचसे नागरिक बाहेर होते. सूचनांचे पालन करीत नाहीत. ‘मला काही होत नाही, मला काही झालं नाही’, असे न म्हणता गर्दीत जाणे टाळा आणि कोरोनाचे वाहक बनू नका अ ...
नांदूरशिंगोटे : पुण्याकडून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाºया वाहनांची सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बायपास चेक पोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. ... ...
जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या ...
कोरोना : शहरवासीयांपासून चार हात दूरपेठ : कोरोना विषाणूपासून स्वत:सह गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे. ...
मालेगाव : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी (दि. २३) दुसºया दिवशीही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. परंतु सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली, तर पुन्ह ...
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात ...
खेडलेझुंगे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्वत्र १४४ लावून बंद पुकारला आहे. त्यामुळे बागा विकायच्या कशा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतमालाचे डोळ्यांदेखत नुकसान होत आहे. ...