नांदगाव : सध्या लॉकडाउनमुळे हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने निराधार, बेवारस, भिकारी यांचे हाल होत आहेत. त्यांना अन्न मिळविण्यासाठी कोणताच पर्याय उरलेला नाही. परिणामी त्यांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने युवा फाउण्डेशनचे कार्यकर्ते सुमित सोनवण ...
येवला : भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून शहरात सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविण्यात येत आहे. भाजीपाला, किराणा व औषध खरेदीसाठी किमान अंतर राखले जात असून, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच ...
ओझर : कोरोनाच्या पुढे जगाने शरणागती पत्करली असून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो रोजंदारी करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. ...
खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये था ...
नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी ...
नाशिक : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संचारबंदीत गोरगरिबांना जेवणाची भ्रांत पडू नये, यासाठी घोटी राइस अॅण्ड भगर मिल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला ६१ पोते तांदूळ मदत म्हणून सुपुर्द करण्यात आले. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार् ...
नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झ ...
कळवण : कोरोनामुळे देशभरात उद्योग, व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गोरगरिबांचे हक्काचे वाहन म्हणून धावणाऱ्या एसटी बसेसलाही फटका बसणार आहे. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द झाल्याने एस.टी.चे तब्बल अडीच ...