मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन श्वेतंबर मुर्ती पुजक संघ तसेच आदी सकल जैन समाजातर्फे शहरातील विविध जैन मंदिरात साधेपणाने मोजक्या सदस्यांतर्फे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला . ...
अभोणा : कोरोनाच्या पाश्व'भुमीवर केलेल्या देशभरातील लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने मंजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सामाजिक बांधिलकीतुन अशा गरजुंना येथील समाजसेवी कार्यकर्ते व विविध व्यवसायीकांनी एकत्र येत चाळीस गरजुंना किराणा व धान्य वाटप करण्यात आ ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ...
विंचूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विंचूर परीसरात आश्रयास असलेल्या निर्वासित व निराधार कुटुंबांना येथील बजरंग मंडळ, विंचूर पोलीस कर्मचारी, तलाठी व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले. ...
मालेगाव मध्य : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या आठ फवारणी यंत्राचे आज दुपारी महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. मात्र आजही शहरांमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत ...
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोण ...
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार ...
नामपूर : येथील जाणिव युनिव्हर्सल फाउंडेशन मार्फत ‘मिशन कोरोना, एक हात मदतीचा दररोज’ या योजनेअंतर्गत अतिशय गरीब अकरा कुटुंबांना अन्नधान्य, किराणा सामान वाटप तसेच भिक्षुकांना जेवणाचे डबे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येत असल्याची माहीती संस्थापक अध्यक ...
वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर ...