लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून येथील एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल गणपत जाधव असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे गावात मोबाइल शॉपीचे दुकान आहे. ...
मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आण ...
रब्बी पिकाच्या काढणीचे काम संपताच खामखेडा परिसरातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. पेरणी व जमिनीच्या मशागत करण्यासाठी पारंपरिक बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...
जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आंबा उत्पादकांना अनेक देशांमध्ये आंबे पाठविता आले नाहीत. ओझर येथील कार्गो विमानतळावरून होणारी निर्यात मोठ ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आता लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरू होत आहे. त्यात बऱ्यापैकी शिथिलता असल्याने आता कोरोनाबरोबरच सावधगिरीने जगण्याची शिकवण सुरू झाली आहे. बांधकाम व्यवसायाला शासनाने प्रोत्साहन दिले असले तरी विविध क्षेत्रातील अर्थसंकट बघता श ...
बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला ...
परराज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...