पेठ : तळपत्या उन्हाच्या काहिली नंतर बरसणारा पहिला पाऊस आणि त्याबरोबर रानावनात उगवणारी कवळीची भाजी म्हणजे आदिवासी जनतेसाठी रानभाज्यांचा श्रीगणेशा असतो. अगदी कमी दिवस आणि अल्प आयुष्य असलेल्या या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी खवय्ये अक्षरश: आतुर होत अस ...
इंदिरानगर पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. ...
शासनस्तरावरून जिल्हांतर्गत प्रवास हा अधिकाधिक मोकळा करण्यासंदर्भात सुचना आलेल्या असताना दुसरीकडे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करताच नाकाबंदी पॉइंटवर वाहनांची अडवणूक करून पुर्व परवानगीचा पास काढला आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे. ...
दरवर्षी साधारणत: शैक्षणिक वर्ष सुरू होवून वर्षे उलट असताना मागास विद्यार्थ्यांना त्यांना हक्काच्या शिष्यवृत्तीची रक्कम मिळत असे. यात काही प्रमाणात शासनाचेही वेळोवेळी बदललेली धोरणे कारणीभूत असून, कधी कधी शाळांना विद्यार्थ्यांची माहिती ...
नाशिक जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्केच पाऊस झाला होता. ...
संजय पाठक, नाशिक- राज्य शासनाने मिशन अनलॉक घोषित केल्यानंतर नाशिकमध्ये बाजारपेठा सुरू झाल्या. स्थानिक स्तरावर कोणत्या पध्दतीने बाजारपेठा खुल्या कराव्या हहा निर्णय सर्व शासकिय यंत्रणांनी एकत्रीतरीत्या घेतल्याचे सांगितले गेले, परंतु महापालिकेने सम - वि ...