मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर थेट सावित्री नदीच्या पात्रापर्यंत जलमार्ग विकसित करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जलदुर्गांना वैभव प्राप्त करुन देण्याचा मानस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. ...
कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसताना लोक फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोर पालन करताना दिसत नाहीत. गर्दी टाळण्यासाठी लग्नसमारंभातदेखील शंभरपेक्षा अधिक लोक अपेक्षित नाहीत, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिजिकल डिस्टन्स नियमांचे महत्त ...
औरंगाबादचे संभाजी महाराज यांच्या नावाने संभाजीनगर असे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे, नामकरणाच्या निर्णयाला आपले समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी केले आहे. मात्र या विषयी कोणतेही राजकीय भाष्य करणे ...
अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकच्या गुलाबासह इतरही फुले दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमधील बाजारपेठेत पोहोचू लागली आहेत. जिल्ह्यातील फुले उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत मोठे नेते शहराच्या दौऱ्यावर... त्यांच्यासोबत आढवा बैठक अन् मोठ्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील लग्नसोहळा, यामुळे रविवारही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा धावपळीतच गेला. या दरम्यान, दिवसभर भेटीगाठी आणि बैठकांना ...
ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी (दि.४) होणाऱ्या अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस रंगत चढत असून अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ...