वातावरणातील बदलाने नागरिक आजारी मालेगाव: शहर, परिसरात वातावरणातील बदलामुळे वृद्धांसह नागरिक हैराण झाले असून, त्यांना साथीच्या विविध आजारांना सामोरे ... ...
६१ ग्रामपंचायतींचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून गावातील प्रमुख पॅनलच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही मतदारांपर्यंत आपल्या चिन्हासह पोहोचण्यासाठी ... ...
पुणे-इंदूर महामार्गावर वेगाने जाणारा ट्रक व कार आणि मोटरसायकलवर पलटी होऊन अपघात झाला. या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील प्रवीण मधुकर सोनवणे (रा.मनमाड) आणि रवींद्र अशोक गोडसे (रा.अनकवडे) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील सर्व जण बचावले आह ...
सुरगाणा तालुक्यात सोमवारी सात ते आठ कावळे मृत आढळून आल्याने पक्षी पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कावळ्यांच्या अचानक मृत्यू होण्यामागे ‘बर्ड फ्लू’चा संशय व्यक्त केला जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली ह ...
नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ...