मनमाड : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तील महिला तक्रार निवारण समिती व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री - पुरुष समानता या विषयावर कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते. ...
मानोरी : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकरी वर्गाने शेती व्यवसायाला जोडून भाजीपाला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात असतानाच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी आप्पा गोधडे यांनी देखील पन्नास हजार रुपये खर्चून आपल्या शेतात वा ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दीपक रंगनाथ वावधाने हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी.एफ) मध्ये २० वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
“कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही... आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.” (Chhagan Bhujbal commented on Narayan Rane) ...
नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ...
पंचवटी आगारात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आल्यानंतर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सद्य:स्थितीत शंभर टक्के चालक, वाहक उपस्थित ... ...
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वसंत करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व ... ...