नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे ...
वणी : पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या जंगली श्वापदांनी मानवी वस्तीची वाट धरली असून काम सुरू असलेल्या नूतन बंगल्याच्या प्रवेशद्वारातून बिबट्यांनी प्रवेश केल्याने बंगल्यात असलेल्या कारागिरांना याची चाहूल लागताच त्यांची पाचावर धारण बसली. अखेर फटाक्य ...
पोत धुण्यासाठी पाणी लागेल' असे सांगून त्या भामट्यांनी पाण्याची मागणी केली. गीते या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता चोरट्यांनी सोन्याच्या दोन पोती घेऊन धूम ठोकली ...
१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या. ...
सातपूर :- येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. सर्वच विद्यमान पदाधिकारी ... ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत खासगी आस्थापनांमध्येही स्वच्छता दिसावी यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. ... ...