नाशिक : स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे अजरामर काव्य लिहिल्याने ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरवले गेलेल्या कवी गोविंद ... ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने दर शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्याचे सत्र कायम असून, शनिवारी (दि.२७) गंगाघाटावर टाळकुटे ... ...
येवला विधानसभा मतदारसंघामध्ये छायाचित्र (फोटोसह) मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. गेल्या विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येवला तालुक्यातील २१४ ... ...
माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने सात जागा मिळवून निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात ... ...
नायगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपला पॅनल व विरोधी गटाच्या ग्रामविकास पॅनलमध्ये झालेल्या रंगतदार लढतीत आपला पॅनलने ... ...
कोरोनाचे संकट पुन्हा एकदा दारावर धडका देत आहे. अशावेळी मागच्या ठोकरेने शहाणपण घेत काळजी घेणे गरजेचे असताना राजकीय नेतेही बेफिकीरपणे दौऱ्यात व उपक्रमात गुरफटलेले आहेत, तेव्हा सर्वांनीच ह्यमी जबाबदारह्णची जाणीव ठेवणे अपेक्षित आहे. ...
वेळुंजे : मागील काही वर्षांपासून ऐन उन्हाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी प्रश्न खूपच चिंताजनक बनला, परंतु अजूनही त्यावर कुठलाही ठोस उपाय उपयुक्त ठरताना दिसत नाही. याच संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घे ...