नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक: आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील आदेश काढण्याच े अधिकार केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाच असून इतर विभागांनी केवळ आदेशाचे अनुपालन करण्याच्या सुचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर विभागांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत. ...
नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब् ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार अ ...
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लस संपुष्टात आली असली तरी नाशिक जिल्ह्यात किमान ४ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही. ...
नाशिक रोड : अतिरिक्त रेल्वे गाड्यांची घोषणा करणे हे रेल्वे सेवेला हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग असून, त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भात अफवांवर विश्वास ठेवून रेल्वेच्या प्रवासासाठी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. ...
नाशिक- शहरात कोरोना बधितांची यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेडमीसिवर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना उन्हा तान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुबलक प्रमाणात इंजेक्शन उ ...
लोहोणेर : कोरोनाकाळात मैत्री निभावणे ही अवघड बाब झाली असताना येथील मित्रांनी आपल्या कोरोना बाधित मित्रास मुंबईहून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे तर ते थेट नंदुरबार येथे तात्काळ पोहोच करत मित्रास व त्याच्या कुटूंबास कोरोनाच्या चक्रव ...
कळवण : अभोणागावाजवळील नाल्यावर अरुंद व कमी उंचीचा, जीर्ण झालेला पूल अस्तित्वात असल्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकेदायक झालेला आहे. या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने जुना पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन उंच व जास्त रुंदीचा नवीन पुल ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटा मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराविना त्यांची हेळसांड होऊन परिणामी मृत्युमुखी पडावे लागत असल्याने ग्रामीण भागातील बाधित रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच् ...
नाशिक - कोरोना संसर्ग झाला की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरून जातात आणि तत्काळ रुग्णालयाचा शोध सुरू करतात. मात्र भावनावश न होता योग्य पद्धतीने निदान करून उपचाराची दिशा ठरवा. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीतही यावर अनेक उपचार आहे ...