शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:57 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.

ठळक मुद्देदोन महिने संपले पण अद्याप पाउस ४५९ मि.मि. वरच !

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर समजला जातो. पण या वर्षी त्र्यंबकवर पाउस कोपला आहे. एरवी त्र्यंबक शहरासह तालुक्यात दोन महिन्यात १२०० ते १५०० मि. मी. पाउस पडतो आणि लोकांच्या पेरण्या पुर्ण होतात.श्रावणात शेतीची कामे पुर्ण होउन भाद्रपदात निंदणीची कामे पुर्ण होतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळ महिरावणी येथे नाशिक जिल्ह्याच्या पुर्वभागात सारखा पाऊस पत असून लागवड झालेली पिके पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. पण त्र्यंबक परिसरात पावसाचा थेंब नाही. काळे ढग आकाशात गर्दी करतात. जोराचा पाऊस येईल. पण अचानक वारा सुटतो आणि जमलेले ढग वाºयाच्या झोतात विखुरले जातात. असा सद्या खेळ सध्या सुरु आहे.३१ जुलैपर्यंत मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता सन २०१५-३०१ मि.मि., २०१६-८८६ मि.मि., २०१७-१५१० मि.मि., २०१८-१०७८ मि.मि., २०१९-१२७४ मि.मि., तर यावर्षी अवघा ४५९ मि.मि. पाउस पडला आहे. त्यामुळे यावर्षी त्र्यंबकेश्वरला पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तालुक्यात खरीपाचे २४४०० हेक्टर क्षेत्र असुनही भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद आदींची पेरणी पुर्ण होउ शकलेली नाही.या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. अर्थात ज्यांच्या शेतात विहीरीचे पाणी उपलब्ध आहे. असे लोक भाताला पाणी भरु शकतात. पण ज्यांच्याकडे विहीरच नाही असे लोक काहीच करु शकत नाहीत. आपल्या डोळ्यासमोर भाताचे पिक नष्ट होतांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. आज अनेक शेतकऱ्यांची पिके पिवळे पडत चालले आहेत. आता दुबार पेरणीसाठी देखील बळीराजाची आर्थिक कुवत राहीली नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस