शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कांदा भावात घसरण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:29 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कांद्याला अकरा महिन्यांपासून कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतकºयांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सायखेडा बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याला २५० ते ३०० रूपये भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कांद्याला अकरा महिन्यांपासून कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतक-यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सायखेडा बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याला २५० ते ३०० रूपये भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मागील वर्षी मार्च महिन्यात कांद्याचे भाव गडगडले होते, तेव्हापासून तर आतापर्यंत भाव मिळाला नाही. काही दिवस थोडीफार वाढ झाली असली तरी त्या भाव वाढीचा फायदा अगदी कमी शेतकºयांना झाला होता.उन्हाळ कांदा बेभवात विक्र ी केल्यानंतर नवीन लागवड केलेल्या लाल कांद्याला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती. लाल कांदा केवळ २०० ते ४०० रूपये इतक्या कमी भावाने विकत आहे. सरासरी मात्र २५० ते ३०० रूपये भाव मिळत आसल्याने शेतकºयांना आपल्या शेतातून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी येणारा खर्च वसूल होत नाही. कांदा काढणी एकरी सात हजार , कांदा वाहतूक खर्च किमान पाच हजार , गाडी भरणे एक हजार असा किमान पंधरा हजार रु पये खर्च येतो, तो देखील आताच्या बाजार भावात वसूल होत नसल्यामुळे शेतकºयांचे कमरडे मोडले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक