शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

कांदा भावात घसरण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:29 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कांद्याला अकरा महिन्यांपासून कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतकºयांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सायखेडा बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याला २५० ते ३०० रूपये भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कांद्याला अकरा महिन्यांपासून कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतक-यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सायखेडा बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याला २५० ते ३०० रूपये भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मागील वर्षी मार्च महिन्यात कांद्याचे भाव गडगडले होते, तेव्हापासून तर आतापर्यंत भाव मिळाला नाही. काही दिवस थोडीफार वाढ झाली असली तरी त्या भाव वाढीचा फायदा अगदी कमी शेतकºयांना झाला होता.उन्हाळ कांदा बेभवात विक्र ी केल्यानंतर नवीन लागवड केलेल्या लाल कांद्याला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती. लाल कांदा केवळ २०० ते ४०० रूपये इतक्या कमी भावाने विकत आहे. सरासरी मात्र २५० ते ३०० रूपये भाव मिळत आसल्याने शेतकºयांना आपल्या शेतातून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी येणारा खर्च वसूल होत नाही. कांदा काढणी एकरी सात हजार , कांदा वाहतूक खर्च किमान पाच हजार , गाडी भरणे एक हजार असा किमान पंधरा हजार रु पये खर्च येतो, तो देखील आताच्या बाजार भावात वसूल होत नसल्यामुळे शेतकºयांचे कमरडे मोडले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक