शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 14:59 IST

लासलगांव : केंद्र सरकारने साठवणुक मर्यादेवर घातलेल्या निणर्याच्या निषेधार्थ व्यापारी सहभागी न झाल्याने जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये सोमवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे आवकही झाली नसल्याचे बाजार समितीतफे सांगण्यात आले.

ठळक मुद्देव्यवहार ठप्प : केंद्र सरकारच्या साठवणूक मर्यादेवर घातलेल्या निणर्याचा निषेध, आवकही घटली

लासलगांव : केंद्र सरकारने साठवणुक मर्यादेवर घातलेल्या निणर्याच्या निषेधार्थ व्यापारी सहभागी न झाल्याने जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये सोमवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे आवकही झाली नसल्याचे बाजार समितीतफे सांगण्यात आले.लासलगावी सोमवारी सकाळी कांदा घेऊन येणारी पिकअप जिप व ट्रॅक्टर्स आदी वाहने विक्रीस आलेली नाहीत. याबाबत लासलगाव बाजार समितीस अधिकृत व्यापारी अगर शेतकरी संघटनेचेव वतीने बंद बाबत अधिकृत पत्र प्राप्त झाले नाही अशी माहीती लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. विंचुर येथील कांदा उपआवारावर अवघी चार वाहने कांदा विक्रीस आलेला दिसुन आला.कांदा निर्यातबंदी, आयकर तपासणीसत्र व त्यानंतर कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचे कारणामुळे जिल्ह्यातील व्यापारी केंद्र सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाकडे नेहमीचे कांदा विक्री करणारे शेतकरी भावाची चौकशी करीत असतात.याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तर एकाच दिवशी सर्व बाजार आवारावर कांदा विक्रीस न आल्याने उत्पादकांनी माल विक्रीस न आणता एक प्रकारे शासकीय विविध निणर्याला विरोधच केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातला आणि शेतक?्यांनी रब्बीचा साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे. साधारणपणे आद्रर्तेनुसार चाळीत साठवलेला कांद्याचे नुकसान ३५ ते ४० टक्के असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे आद्रर्ता जास्त असल्याने साठलेल्या कांद्याचे प्रमाणापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.निर्यातबंदी लावल्यानंतर राज्यात एकूण १ लाख ४० हजार टन कांद्याची आवक झाली आहे. त्यापैकी अहमदनगरमधून सुमारे २५ हजार टन, नाशिकमधून ८० हजार टन आणि पुण्यातून १३ हजार टन आवक झाली आहे. तसे पहाता एकूण उत्पादनापैकी खरीपात सुमारे १० ते २० टक्के उत्पादन होते. उशीराच्या खरीपात ३५ ते ४० टक्के उत्पादन होते आणि रब्बीनंतर ५० ते ६० टक्के कांद्याची उत्पादन होते. रब्बीत जरी सर्वाधिक उत्पादन होत असले तरी सगळा कांदा विकला.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा