शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:12 PM

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाचा चार महिन्यांचा मोसम उत्तरार्धाकडे कलला आहे. ज्या दिवसांमध्ये सिन्नरच्या उत्तर भागातील सर्वच नदी-नाले प्रवाहित होऊन विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. यंदा मात्र परस्थिती वेगळी आहे. नायगाव खोºयातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सैनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात आत्तापर्यंत एकही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सर्वच बंधारे, नदी-नाले आजही कोरडेठाक आहेत. परिणामी परिसरातील विहिरींनी उन्हाळ्यात गाठलेला तळ आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेले सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आदींसह सर्वच पिके सध्या भुई धरूनच आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र नायगाव खोºयात अजून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे. मात्र नायगाव खोरे वगळून इतरत्र पडत असलेला जोरदार पाऊस नायगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस