शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नाशिक शहरात ध्वनी प्रदुषाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 6:54 PM

नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे धोकादायक पातळीवर ‘आवाज’ पर्यावरण तपासणी अहवालाचा निष्कर्ष

नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहराच्या विविध भागात पर्यावरण विषयक चाचण्या घेतल्या जातात. तसेच ध्वनी आणि वायु प्रदुषणाचे मापन केले जाते. सदरचा अहवाल पुढिल वर्षीच्या जुन महिन्याच्या आत महासभेवर ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार गेल्यावर्षीही एका खासगी एजन्सीमार्फत शहराच्या विविध भागात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार शहराच्या अनेक भागात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यात शहरात अत्यंत गजबजेल्या आणि वाहनांची गर्दी तसेच वाहतूक कोंडी असलेल्या भागात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले असून त्यात व्दारका चौफुली, पंचवटी तसेच सीबीएस याठिकाणी दिवसा ५५ ते ६५ डेसीबल ध्वनीमर्यादा असताना प्रत्यक्षात मात्र तेथे ७० डेसीबल पेक्षा अधिक डेसीबल आवाज होत असल्याने सर्वेक्षणात आढळले आहे.

महापालिकेच्या दरवर्षीच्या या प्रदुषण तपासणी अहवालांनतर महापालिकेने दरवर्षी प्रमाणे शहरात १९ शांतता क्षेत्र करण्यात आले आहेत. रस्ता रूंदीकरण करून वाहन कोंडी फोडली जात आहे, अशाप्रकारची दरवर्षीच्याच उपाययोजना कथन केल्या आहेत. पर्यावण हा शहराच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा विषय असताना त्यावर महासभेत एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही की जाब विचारलेला नाही.

टॅग्स :Nashikनाशिकpollutionप्रदूषण