शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

अनुसूचित जमातीच्या बालकांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:07 PM

आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्पातंर्गत पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड,इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे २० मार्च पर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत दि. १२ पासून आदिवासी विकास भवन येथे प्रवेश अर्ज उपलब्ध

आदिवासी विभाग : सोमवारपासून होणार अर्ज उपलब्धनाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्पातंर्गत पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड,इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार असून दि. १२ पासून आदिवासी विकास भवन येथे प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहे. संबंधितांना बालकाचा जन्म दाखला आणि आधारकार्डाची साक्षांकीतप्रत सादर करावी लागणार आहे.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकवर्ष २०१८-१९साठी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या निवासी  शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्याचे पालक हा दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत यादीतील अनुक्रमांक नमूद करणे अपेक्षित आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल एक लाख इतके अपेक्षित आहे. पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या  बालकाचे वय ३० सप्टेबर २०१८ रोजी ५ वर्ष ८ महिने पुर्ण असावा त्याचा जन्म १ जानेवारी २०१२ ते ३० जानेवारी २०१३ दरम्यान झालेला असावा.इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्याला मागीलवर्षीच्या पहिलीच्या वर्गाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अपेक्षित आहे. शिवाय विद्यार्थ्याचे आधारकार्ड तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र देखील अपेक्षित आहे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसावेत असे कळविण्यात आले आहे. अर्ज दि. १२ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,आदिवासी विकास भवन येथे उपलब्ध होणार आहे. तर २० मार्च पर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होऊन विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. दि. २८ एप्रिल रोजी पेठ, इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील पालकांनी आणि २९ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला, निफाड तालुक्यातील पालकांनी एकलव्य पब्लिक स्कुल, पेठरोड (आरटीओ आॅफीस जवळ) नाशिक येथे सकाळी १० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.लकी ड्रॉ पद्धतीने सोडतमंजूर लक्षांका पेक्षा अर्ज जास्त प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांची निवड ही लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येणार आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता अर्जांची संख्या मोठी असल्याने सोडतीद्वारे विद्यार्थ्यांची नावे निश्चित केली जातात. अशावेळी पालकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आदिवासी विकास विभागास सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा