शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Nashik: बच्चु कडू म्हणतात, पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतर पाच वर्षात झाले

By संजय पाठक | Updated: September 5, 2023 18:23 IST

Nashik: काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत

- संजय पाठकनाशिक - काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत, त्यावर पीएचडीच हेाऊ शकेल असे मत प्रहार संघटनेचेनेते बच्चु कडू यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले.खास दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नाशिकमध्ये शासन दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात होता. त्यासाठी नाशिकलाआलेल्या बच्चू कडू यांनी या पक्षांतराबाबत भाष्य केले. विजय वडेट्टीवार तरी भविष्यात कुठे असतील हे सांगता येत नाही अशी कोपरखळी त्यांंनी मारली.दरम्यान, देशातील विरोधी पक्षांनी इंडीया असे आघाडीचे नाव ठेवल्याने आता इंडीया हे नाव केंद्र सरकार बदलणार असल्याची चर्चा असून त्यावर बेालताना बच्चु कडू यांनी भारत, इंडीया, हिंदुस्थान असे तीन नावे असणारा भारत हा एकमेव देश असल्याने इंडीया नाव बदलण्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.जालना येथे झालेल्या मराठा आंदाेलकांवर झालेल्या पेालीसांच्या लाठीमार प्रकरणी त्यांनी सरकारचा बचाव केला. राज्यकर्ते अशा प्रकारे लाठी मार कराअसे आदेश कधीच देत नसतात. यापूर्वीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा पवार साहेब असते तरी त्यांनी असे कधीही आदेश दिले नसतील. स्थानिक स्तरावरील अधिकारी परिस्थीती हाताळताना अपयशी ठरल्याने चुका होतात, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात केलेली टीका अनाठायी आहे. मात्र, विरोधक असल्याने त्यांनी टिका केली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNashikनाशिक