शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Nashik: बच्चु कडू म्हणतात, पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतर पाच वर्षात झाले

By संजय पाठक | Updated: September 5, 2023 18:23 IST

Nashik: काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत

- संजय पाठकनाशिक - काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत, त्यावर पीएचडीच हेाऊ शकेल असे मत प्रहार संघटनेचेनेते बच्चु कडू यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले.खास दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नाशिकमध्ये शासन दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात होता. त्यासाठी नाशिकलाआलेल्या बच्चू कडू यांनी या पक्षांतराबाबत भाष्य केले. विजय वडेट्टीवार तरी भविष्यात कुठे असतील हे सांगता येत नाही अशी कोपरखळी त्यांंनी मारली.दरम्यान, देशातील विरोधी पक्षांनी इंडीया असे आघाडीचे नाव ठेवल्याने आता इंडीया हे नाव केंद्र सरकार बदलणार असल्याची चर्चा असून त्यावर बेालताना बच्चु कडू यांनी भारत, इंडीया, हिंदुस्थान असे तीन नावे असणारा भारत हा एकमेव देश असल्याने इंडीया नाव बदलण्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.जालना येथे झालेल्या मराठा आंदाेलकांवर झालेल्या पेालीसांच्या लाठीमार प्रकरणी त्यांनी सरकारचा बचाव केला. राज्यकर्ते अशा प्रकारे लाठी मार कराअसे आदेश कधीच देत नसतात. यापूर्वीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा पवार साहेब असते तरी त्यांनी असे कधीही आदेश दिले नसतील. स्थानिक स्तरावरील अधिकारी परिस्थीती हाताळताना अपयशी ठरल्याने चुका होतात, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात केलेली टीका अनाठायी आहे. मात्र, विरोधक असल्याने त्यांनी टिका केली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNashikनाशिक