शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नायगाव : डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत सद्या अल्प बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:04 PM

नायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.

ठळक मुद्देकांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणीनायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.अतिशय प्रतिकुल परिस्थतीत पिकविलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही वसुल होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने ३१ जानेवारी पर्यंत विक्र ी केलेल्या प्रत्येक शेतकºयाला दोनशे क्विंटल पर्यंत प्रती क्विंटल २०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदान देतांना अनेक अटी-शर्ती घालुन अनुदान जाहीर केल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे.नोव्हेंबर,डिसेंबरव जानेवारी या तीन महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च या महिन्यात मोठया प्रमाणात कांदा विक्री झाली आहे. फेब्रुवारी प्रमाणेच मार्च महिन्यातही कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वात कमी बाजारभाव आजही मिळत आहे.मात्र शासनाने ३१ जानेवारी पर्यंतच अनुदान जाहीर केल्याने या अनुदानापासुन मोठया प्रमाणावर शेतकरी वंचित राहणार असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानाच्या रूपाने दिलासा देतांना क्विंटलच्या मर्यादे बरोबर कालावधीचीही अट घातली आहे. क्विंटलची मर्यादा असल्यामुळे ३१ जानेवारी ही विक्र ीच्या कालावधीची अट मार्च महिन्यापर्यंत करण्याची मागणी अनुदानापासुन वंचित राहिलेल्या शेतकºयांनी केली आहे.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देतांनाही शासनाने अनेक अटी घातल्यामुळे उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे. डिसेंबर व जानेवारी च्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च मध्ये मोठया प्रमाणावर शेतकºयांनी कांदा अत्यल्प भावात विक्री केला आहे. या हंगामातील निच्यांकी भावाने कांदा विक्री केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. शासनाने अनुदान मिळण्याचा कालावधी मार्च पर्यंत केला तरच बहुतांशी शेतकºयांना या अनुदानाचा लाभ घेता येईल- रविंद्र कापडी, कांदा उत्पादक देशवंडी.डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी व सध्या कांद्याला अल्प बाजारभाव मिळत आहे. अशा शेतकºयांना शासनाचे अनुदान मिळाले तर कांदा उत्पादकांना ख-या अर्थाने शासनाच्या अनुदानाचा फायदा होईल. क्विंटलची मर्यादा असतांनाही कालावधीची अट घातल्यामुळे अनेक शेतकरी आजही या अनुदानापासुन वंचित आहे.- विलास काकड, कांदा खरेदीदार, नायगाव उपबाजार.