शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मातोरी गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:28 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शहरानजीकच्या मातोरी गावालाही करावी लागत आहे.

मातोरी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शहरानजीकच्या मातोरी गावालाही करावी लागत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेती विकासाला चालना देणारा व गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक पडल्याने शेतकऱ्यांना द्राक्षबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली आहे.मातोरी गावाच्या समृद्धीला चालना देणारा विस्तीर्ण असा सुमारे चौदा एकर क्षेत्रात बनविण्यात आलेला पाझरतलाव सद्यस्थितीत कोरडाठाक पडला आहे. या पाझरतलावावर सुमारे सहासे ते सातशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून, यामुळे साठलेल्या पाण्याने मोठा आधार होतो. तसेच गावातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना पिण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो, परंतु यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तलावात एक थेंबही पाण्याचा राहिला नाही. विहिरीही कोरड्याठाक पडत पडत आहेत. जनावरे जगविण्याचे मोठे आव्हान बळीराजापुढे येऊन उभे ठाकले असून, या पाझरतलावाची क्षमता दोन गावाला जगवेल एवढी असतानादेखील त्याच्याकडे पहायला शासनाला वेळ नाही.शेतकºयांनी आशा सोडलीशेतकरी वर्ग अनेकदा आपले गाºहाणे जलसंपदा विभागाकडे घेऊन गेले, पण प्रत्येक विभागाने हा पाझरतलाव आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण केल्याने अखेर शेतकºयांनी आशा सोडून दिली. शासनाच्या पाणलोट विकासाचा फायदा झाला न कोणत्याही योजनेचा. पाझर तलावाच्या पालकत्वाचा मुद्दा जलसंपदा विभाग नाकारत असल्याने पाण्याची कमतरता कायम आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण