शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

नांदूरमधमेश्वर कालवा विकासासाठी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:52 PM

सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.

ठळक मुद्देधरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश

सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव प्रवीण परदेशी, राजेंद्र पवार, डॉ. संजय बेलसरे, जे.व्ही.आर. मूर्ती, सुनील पोटे, पद्मभूषण देशपांडे उपस्थित होते. सततचा दुष्काळ व पाण्याचा तुटवडा असणाऱ्या औरंगाबाद जिल्हातील वैजापूर, गंगापूर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये शेतीच्या सिंचनाची गरज भागविण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणामधून २००४ साली १२५ कि.मी.चे पाटाचे जाळे तयार करण्यात आले.जलसंपदा विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व युवामित्र संस्थेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतून उपक्रम राबविण्यात येणार असून, उपक्रमाद्वारे, पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी १२३ पाणीवापर संस्थांची क्षमता बांधणी करणे, धरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश साध्य केले जाणार आहेत. सदर कार्यक्रमाद्वारे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील ३ तालुके व १०४ गावांमधील ५५ हजार कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा होणार असून, सुमारे १.०८ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविल्या जाणाºया या प्रकल्पांतर्गत शासकीय यंत्रणा, लाभक्षेत्रातील शेतकरी, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट - देणगीदार संस्था यांचा सहभाग मिळणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण