शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 18:05 IST

नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे.

ठळक मुद्देविरोधाभास जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप

नाशिक : कॉँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील, अन्यथा केवळ एक देखावानाट्य म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा कॉॅँग्रेस-राष्टवादीचा हा एक प्रयत्न ठरेल, असे मत भाजपचे  प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे. सरकारविरुध्द जनतेचा रोष व्यक्त होत असताना विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कालिका मंदिर परिसरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या भंडारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कॉँग्रेसचे भारतातील काही मुख्यमंत्री पेट्रोलवर जीएसटी लागू करण्यास विरोध करतात आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन पुकारतात हा विरोधाभास जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप भंडारी यांनी यावेळी केला. जीएसटीकक्षेत पेट्रोल-डिझेल आणण्यास त्यांनी पाठिंबा दिल्यास इंधन दरवाढीचा प्रश्न तत्काळ निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरवाढ कमी करण्यासाठी ही अत्यंत गरजेची बाब असून केवळ सरकारवर दरवाढीचे खापर फोडण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून त्यांनीदेखील त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे भंडारी म्हणाले.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलNashikनाशिक