शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

जामदरी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:46 AM

नांदगाव : शासनाने सर्वशिक्षा अभियान हाती घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र या अभियानातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया

नांदगाव : शासनाने सर्वशिक्षा अभियान हाती घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र या अभियानातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे.नांदगाव तालुक्यातील जामदारी तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेला सुरू होऊन २० दिवस झाले; पण अजूनही येथे शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत टाळे उघडले जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.जामदारी तांड्यावरील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. येथे सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही. रोज सकाळी बाहेरील एक मास्तर शाळा उघडून जातात आणि दिवसभर विद्यार्थी वर्गात धिंगाणा घालतात. त्यांच्या शिक्षणाची एैशी की तैसी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Schoolशाळा