शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पुणेगाव कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 4:08 PM

वडनेर भैरव : पुणेगाव कालव्याला सध्या सुरू असलेल्या पूरपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. या गळतीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्याप्रमाणत नुकसान होत आहे. सदर कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वडनेर भैरव : पुणेगाव कालव्याला सध्या सुरू असलेल्या पूरपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. या गळतीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्याप्रमाणत नुकसान होत आहे. सदर कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या द्राक्षबाग छाटणीचा हंगाम सुरु असून द्राक्ष छाटनी कशी करायची असा प्रश्न शेतक-यांपुढे पडला आहे. पूर पाणी ४० दिवस सुरु राहणार असे अधिकारी सांगत आहे. जर हे पूरपाणी ४० दिवस सुरू राहिले तर द्राक्षबागांच्या छाटणी कश्या करायच्या असा प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे . हे पूर पाणी जर न्यायचं होत तर आधी पाटाचे कामपूर्ण व्यविस्थत करणचे गरजे होते. निम्या ठिकाणी प्लास्टर बाकी आहे. पाटाचा दोन्ही बाजूने प्लास्टर करणे गरजे होते. लोकप्रतिनिधी फक्त पाणी पुढे नेण्यास सांगत आहे, परंतु पाठीमागे पाटाची काय अवस्था आहे ते बघण्याची गरज आहे. पूर पाणी नेण्यास काहीच अडचण नाही पण प्रथम पाटाचे काम व्यवस्थित करून मग पाणी सोडावे अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांसह चांदवड तहसीलदारांना देण्यात आले आहे.या निवेदनावर विलास कोठुळे निवृत्ती कोठुळे भाऊसाहेब ठाकरे उत्तम भगीरथ कोठुळे, सुरेश कोठुळे ,वाल्मिक पाटील, रामचंद्र अहेर ,पुंजा अहेर , कावेरी कोठुळे , इंदुबाई कोठुळे, गणेश कोठुळे , शर्मिला माधव गवळी आदि शेतकºयांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक