शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या शिथिलतेने मदतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:58 IST

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देआश्रमशाळांना मदत : सेवाभावी संस्था, शेतकरी आले पुढे

नाशिक : लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.निराधार बालकांचे संगोपन करणाºया आश्रमशाळांमध्ये वास्तव्यास असलेल्या बालकांसाठी दैनंदिन नियोजन करावे लागते. किंबहूना अशाप्रकाच्या नियोजनानुसार बालकांचे पालणपोषण होत असते. आश्रमाला मिळणारी मदत, अन्नधान्य, दानशुरांचे सहकार्य आणि कुणी अन्नदान करण्यावर दैनंदिन नियोजन केले जाते. परंतु लॉकडाउनच्या काळात नियोजित अन्नदानाचे कार्यक्रम रद्द झाले तर नियमित मिळणारी मदतही वाहतुकीची साधने नसल्याने बंद झाली होती. आश्रमामध्ये असणारा साठाही संपुष्टात येऊ लागल्याने मुलांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शहर परिसर तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर असलेल्या अनेक अनाथालयामध्ये काहींनी स्वयंस्फूर्तीने अन्नाचे पाकिटे दिली त्यावरही काही दिवस उपजिविका सुरू होती. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तशी गैरसोय होऊ लागल्याने काही सामाजिक संस्था आणि देवस्थान ट्रस्टच्या मदतीचे दोन वेळच्या जेवणाची मुलांची सोय झाली. लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता आल्यानंतर आता बºयापैकी आश्रमशाळांचा प्रश्न मिटला आहे.शासनाचे अनुदान प्राप्त असलेल्या संस्थांना फारशी अडचण आली नसली तरी केवळ नागरिकांच्या मदतीवर चालणाºया संस्थांपुढे काही दिवस मोठा पेच निर्माण झाला होता. लॉकडाउन वाढला आणि अधिक कठोर झाला तर अडचण कायम राहणार आहे. परंतु येथील मुलांच्या संगोपनाचे नियोजन हे दात्यांच्या मदतीवरच अवलंबून असते. शासनाने लॉकडाउनचा विचार करून अशा संस्थांनादेखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु याची माहितीच संबंधित संस्थांना माहिती नाही. संस्थांचे ज्यांच्याशी संपर्क आहे अशा ठिकाणाहून मदत येते.शेतमालाला भाव नसल्याने मालाची विल्हेवाट लावण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी अनाथाश्रमात जाऊन त्यांना भाजीपाला पुरविला. भाव नसल्याने अनेकदा शेतकरी शेतमाल फेकून देतात. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता कुणाच्या मुखात अन्न जाणे महत्त्वाचे असल्याने शेतकºयांनी अशा आश्रमांना आवर्जून शेतमाल पुरविला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न