शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

वाहतुकीच्या शिथिलतेने मदतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:58 IST

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देआश्रमशाळांना मदत : सेवाभावी संस्था, शेतकरी आले पुढे

नाशिक : लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.निराधार बालकांचे संगोपन करणाºया आश्रमशाळांमध्ये वास्तव्यास असलेल्या बालकांसाठी दैनंदिन नियोजन करावे लागते. किंबहूना अशाप्रकाच्या नियोजनानुसार बालकांचे पालणपोषण होत असते. आश्रमाला मिळणारी मदत, अन्नधान्य, दानशुरांचे सहकार्य आणि कुणी अन्नदान करण्यावर दैनंदिन नियोजन केले जाते. परंतु लॉकडाउनच्या काळात नियोजित अन्नदानाचे कार्यक्रम रद्द झाले तर नियमित मिळणारी मदतही वाहतुकीची साधने नसल्याने बंद झाली होती. आश्रमामध्ये असणारा साठाही संपुष्टात येऊ लागल्याने मुलांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शहर परिसर तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर असलेल्या अनेक अनाथालयामध्ये काहींनी स्वयंस्फूर्तीने अन्नाचे पाकिटे दिली त्यावरही काही दिवस उपजिविका सुरू होती. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तशी गैरसोय होऊ लागल्याने काही सामाजिक संस्था आणि देवस्थान ट्रस्टच्या मदतीचे दोन वेळच्या जेवणाची मुलांची सोय झाली. लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता आल्यानंतर आता बºयापैकी आश्रमशाळांचा प्रश्न मिटला आहे.शासनाचे अनुदान प्राप्त असलेल्या संस्थांना फारशी अडचण आली नसली तरी केवळ नागरिकांच्या मदतीवर चालणाºया संस्थांपुढे काही दिवस मोठा पेच निर्माण झाला होता. लॉकडाउन वाढला आणि अधिक कठोर झाला तर अडचण कायम राहणार आहे. परंतु येथील मुलांच्या संगोपनाचे नियोजन हे दात्यांच्या मदतीवरच अवलंबून असते. शासनाने लॉकडाउनचा विचार करून अशा संस्थांनादेखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु याची माहितीच संबंधित संस्थांना माहिती नाही. संस्थांचे ज्यांच्याशी संपर्क आहे अशा ठिकाणाहून मदत येते.शेतमालाला भाव नसल्याने मालाची विल्हेवाट लावण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी अनाथाश्रमात जाऊन त्यांना भाजीपाला पुरविला. भाव नसल्याने अनेकदा शेतकरी शेतमाल फेकून देतात. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता कुणाच्या मुखात अन्न जाणे महत्त्वाचे असल्याने शेतकºयांनी अशा आश्रमांना आवर्जून शेतमाल पुरविला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न