शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

वाहतुकीच्या शिथिलतेने मदतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:58 IST

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देआश्रमशाळांना मदत : सेवाभावी संस्था, शेतकरी आले पुढे

नाशिक : लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.निराधार बालकांचे संगोपन करणाºया आश्रमशाळांमध्ये वास्तव्यास असलेल्या बालकांसाठी दैनंदिन नियोजन करावे लागते. किंबहूना अशाप्रकाच्या नियोजनानुसार बालकांचे पालणपोषण होत असते. आश्रमाला मिळणारी मदत, अन्नधान्य, दानशुरांचे सहकार्य आणि कुणी अन्नदान करण्यावर दैनंदिन नियोजन केले जाते. परंतु लॉकडाउनच्या काळात नियोजित अन्नदानाचे कार्यक्रम रद्द झाले तर नियमित मिळणारी मदतही वाहतुकीची साधने नसल्याने बंद झाली होती. आश्रमामध्ये असणारा साठाही संपुष्टात येऊ लागल्याने मुलांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शहर परिसर तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर असलेल्या अनेक अनाथालयामध्ये काहींनी स्वयंस्फूर्तीने अन्नाचे पाकिटे दिली त्यावरही काही दिवस उपजिविका सुरू होती. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तशी गैरसोय होऊ लागल्याने काही सामाजिक संस्था आणि देवस्थान ट्रस्टच्या मदतीचे दोन वेळच्या जेवणाची मुलांची सोय झाली. लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता आल्यानंतर आता बºयापैकी आश्रमशाळांचा प्रश्न मिटला आहे.शासनाचे अनुदान प्राप्त असलेल्या संस्थांना फारशी अडचण आली नसली तरी केवळ नागरिकांच्या मदतीवर चालणाºया संस्थांपुढे काही दिवस मोठा पेच निर्माण झाला होता. लॉकडाउन वाढला आणि अधिक कठोर झाला तर अडचण कायम राहणार आहे. परंतु येथील मुलांच्या संगोपनाचे नियोजन हे दात्यांच्या मदतीवरच अवलंबून असते. शासनाने लॉकडाउनचा विचार करून अशा संस्थांनादेखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु याची माहितीच संबंधित संस्थांना माहिती नाही. संस्थांचे ज्यांच्याशी संपर्क आहे अशा ठिकाणाहून मदत येते.शेतमालाला भाव नसल्याने मालाची विल्हेवाट लावण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी अनाथाश्रमात जाऊन त्यांना भाजीपाला पुरविला. भाव नसल्याने अनेकदा शेतकरी शेतमाल फेकून देतात. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता कुणाच्या मुखात अन्न जाणे महत्त्वाचे असल्याने शेतकºयांनी अशा आश्रमांना आवर्जून शेतमाल पुरविला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न