शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

येवला येथील जनता विद्यालयातील  माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:18 AM

येथील जनता विद्यालयातील १९७५च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे सर्व विद्यार्थी तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले. आपण काय करतो? मुलबाळ काय काम करतात? याची माहिती एकमेकांना देत असताना यासह संवेदनांची जाणीव, डोळ्यात आलेले आनंदाश्रू, येथील जनता विद्यालयात जाऊन आपल्या वर्गामध्ये बेंचवर बसून पूर्वी अनुभवलेल्या शालेय जीवनाचा अनुभव घेतला.

येवला : येथील जनता विद्यालयातील १९७५च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.हे सर्व विद्यार्थी तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले. आपण काय करतो? मुलबाळ काय काम करतात? याची माहिती एकमेकांना देत असताना यासह संवेदनांची जाणीव, डोळ्यात आलेले आनंदाश्रू, येथील जनता विद्यालयात जाऊन आपल्या वर्गामध्ये बेंचवर बसून पूर्वी अनुभवलेल्या शालेय जीवनाचा अनुभव घेतला. सायंकाळी घरी परतताना लहानपण देगा देवा ! असे म्हणत अनोखे स्नेहसंमेलन झाले. या स्नेहसंमेलनाची सुरुवात सुष्मा गुजराथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. सत्यनारायण  त्रिपाठी, किरण क्षत्रिय, भास्करराव शिंदे, रवींद्र रोडे, सुधाकर भांबारे, बलदेव गंभीर, योगेश गुजराथी, आनंद भांबेरे, मुकुल पटेल, लाला शेजपुरे, संजू पटेल, उषा जाधव, शरद भालेराव, प्रकाश निकाळे, मुकुंद गांगुर्डे, चेतना गुजराथी, सुरेखा शुळ, हिरा शिंदे, आरती पटेल, रेखा जोशी, उषा खर्डे आदींनी आपल्या प्रापंचिक व व्यावसायिक जबाबदारीतून वेळ काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला.  सन १९७५ सालच्या जनता विद्यालय येवला येथील अकरावी मॅट्रिकच्या शेवटच्या बॅचच्या  सुमारे तत्कालीन ७५ शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल ४३ वर्षांनंतर एकत्र येऊन कोटमगाव येथे स्नेहसंमेलन केले. अ‍ॅड. माणिकराव शिंदे, किरण क्षत्रिय, संदीप बावडेकर, जगन्नाथ येलगट यांच्या संकल्पनेतून हे स्नेहसंमेलन पार पडले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी