शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:15 IST

तेव्हा पक्ष फुटला नाही, आताच का फुटला?, शरद पवारांवर साधला निशाणा  

नाशिक : काँग्रेस फुटून त्यातून शरद पवार जेव्हा बाहेर पडले, त्यावेळी मी काँग्रेसमध्येच थांबावे यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अनेक दिग्गज नेत्यांनी मला फोन केला. आम्ही तुम्हाला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करतो; पण तुम्ही जाऊ नका, असेही सांगितले होते. मात्र, मी त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे सांगून त्यावर ठाम राहिलो होतो. अन्यथा, ९९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिक सीट आल्याने मी त्याचवेळी मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.   

हवे तर वासनिकांना विचारा...त्यावेळी मी काँग्रेसमध्येच राहावे आणि तुम्ही दिल्लीत या, तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचे फोन करणाऱ्यांमध्ये काँग्रेसमधील माधवराव शिंदे, शीला दीक्षित, राजेश पायलट, सुरेश कलमाडी, ऑस्कर फर्नांडिस यांच्यासारखे नेते होते. मुकुल वासनिक यांनादेखील तुम्ही याबाबत विचारू शकता, असेही भुजबळ यांनी नमूद केले.  

...मग २००४ मध्ये मला उपमुख्यमंत्री का केले? २००४ मध्ये मला मुख्यमंत्री केले असते, तर पक्ष फुटला असता हे शरद पवार यांचे मत का होते, हे त्यांनाच माहीत; पण त्यानंतरही २००४ मध्ये त्यांनी मला उपमुख्यमंत्री केले तरी पक्ष फुटला नव्हता; पण आता तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष फुटला असे म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांना टोला लगावला.२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यायला काँग्रेसची तयारी होती. तेव्हा भुजबळ किंवा आर. आर. पाटील हे मुख्यमंत्री झाले असते. पण शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदच नाकारले, असे विधान अजित पवार यांनी केले होते. या विधानाला भुजबळ यांनीही पुष्टी दिली. शरद पवारांना त्यावेळी काय अडचण होती, याची कल्पना नाही, असेही भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवार