शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नाशकात आसामी नागरिकांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:15 AM

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात न्यायालयाने राज्यात वास्तव्यास असलेल्या आसामी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती मागविल्याने नाशिक जिल्ह्यात ९७ आसामी नागरिकांची शोधाशोध करण्यात येत आहे. प्रधान सचिवांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडून याबाबतची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्दे२०१२ मध्ये सर्वाेच्च न्यायालायात याचिका दाखलआसामींची प्राथमिक माहिती प्रशासनाला उपलब्ध झाली

 

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात न्यायालयाने राज्यात वास्तव्यास असलेल्या आसामी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती मागविल्याने नाशिक जिल्ह्यात ९७ आसामी नागरिकांची शोधाशोध करण्यात येत आहे. प्रधान सचिवांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडून याबाबतची माहिती जाणून घेतली.आसामी नागरिकांच्या बाबतीत २०१२ मध्ये सर्वाेच्च न्यायालायात याचिका दाखल झाली. न्यायालयाच्या आदेशान्वये आसामी नागरिकांचा शोध व त्यांची माहिती गोळा केली जात आहे. आसाम राज्यातील राष्टÑीय नागरिक नोंदवही अद्यावतीकरण करण्यात येत असल्याने मूळ आसामचे रहिवासी, परंतु अन्य राज्यात वास्तव्यास गेलेल्यांचा त्यात समावेश आहे. १३ जिल्ह्णांमध्ये सुमारे १,५९० इतके आसामी नागरिक वास्तव्यास असल्याची शासनाकडे माहिती असून, या सर्व जिल्ह्णांच्या जिल्हाधिकाºयांना आसामी नागरिकांची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्णात ३१ आसामींची प्राथमिक माहिती प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. त्यात प्रामुख्याने देवळाली कॅन्टोंमेट बोर्डाच्या हद्दीत, नाशिक महापालिका, सिन्नर, इगतपुरी नगरपालिका हद्दीत, मालेगाव महापालिका व ग्रामीण भागात त्यांंचे वास्तव्य असल्याची खात्री तलाठ्यांकरवी केली जात आहे.