शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट पंचनामे करण्यासाठी धरणे

By admin | Updated: March 5, 2016 22:42 IST

इगतपुरी : शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीचे आंदोलन, कांद्याला हमीभाव देण्याची मागणीं

 इगतपुरी : जिल्ह्यातसह तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, कांद्याला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते फिरोज पठाण यांच्या प्रमुख उपस्थीत येथील तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष गोरख बोडके व शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी केले होते.अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा हतबल झाला आहे. नुकसानीचे पंचमाने करून त्वरित भरपाई द्यावी व कांद्याच्या भावात वाढ झाल्यास भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. सद्यपरिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्याने सरकारने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारूंगसे, बाळासाहेब गाढवे, नामदेव वाक्चौरे, नगरसेवक धनंजय पवार, यशवंत दळवी, नरेंद्र कुमरे, आशा थोरात, ता. रा. वि. कॉ. अध्यक्ष किरण मुसळे, डॉ. श्रीराम लहामटे, श्रीकृष्ण वारुंगसे, ज्ञानेश्वर फोकणे, संतोष जगदाळे, विलास सानप, विष्णू चव्हाण, नियाज खलिफा, वसिम सय्यद, नारायण वळकंदे, मदन कडू, पोपट भागडे, ज्ञानेश्वर शिरसाठ, बाळा बोंडे, किरण राऊत, सुशील भोंडवे, किरण राऊत, बाळासाहेब सद्गुरू, विलास जगताप, ज्ञानेश्वर शिरसाट आदि उपस्थित होते. (वार्ताहर)