शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण

By admin | Updated: January 3, 2017 23:11 IST

खेळखंडोबा : रोहित्र बदलून देण्याची मागणी

पाथरे : सिन्नर तालुक्यातील मीरगाव-पाथरे परिसरातील ईशान्येश्वर मंदिराजवळील रोहित्र बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सदर रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.  मीरगाव व पाथरे परिसरातील ईशान्येश्वर मंदिराजवळील विठ्ठल शेळके यांच्या शेतात असलेले रोहित्र दीड महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना देत नसल्याचे चित्र आहे. सदर रोहित्रावरून परिसरातील सुमारे २५ विहिरींवरील कृषिपंपांची वीजजोडणी केली आहे. तथापि, खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे दुरापास्त बनले असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांसह डाळींबबागा धोक्यात सापडल्या आहेत.  ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती देण्यासह लेखी तक्रारही नोंदविली आहे. तरीही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. डाळींबबागा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून, त्याच जर पाण्यावाचून उद्ध्वस्त झाल्या तर शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या वाचून राहणार नाही. त्वरित रोहित्र बदलून द्यावे अशी मागणी कॅप्टन अशोककुमार खरात, विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश हिंगे, दत्तू शिंदे,  विठ्ठल शेळके, रशरद गव्हाणे, बाबासाहेब शेळके, विजय हिंगे, भागवत शेळके, रखमा शेळके, शिवाजी घुमरे, भाऊ हिंगे, नारायण हिंगे यांनी केली आहे. (वार्ताहर)