शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 1:40 AM

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देआज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल

नाशिक- लॉकडाउननंतर प्रथमच कांद्याला थोडाफ़ार भाव मिळू लागला असतानाच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद ....प्रश्न : निर्यातबंदी निर्णयाचे काय परिणाम होतील ?

बोराडे : या निर्णयामुळे कंद्याचे भाव तर कोसळतीलच पण त्याच बरोबर अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल . निर्यात कमी झाल्यास त्याचा मोठा फ़टका शेती क्षेत्राला बसेल . शासनाच्या धोरणामुळे आधीच भारतीय मालाची मागणी चाळीस टक्क्यांनी घटली आहे.प्रश्न : कांदा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी साठी काय सुचवावेसे वाटते ?

बोराडे : देशात कांद्याचे भाव वाढले की, शासन निर्यातबंदी करते हे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक भाव वाढ कायम रहात नाही तर एक दोन महीने असते . तेवढा वेळ ग्राहक समजून घेतात . या काळात शासनाने कांदा खरेदी करून तो ग्राहकांना फुकट वाटावा पण कोणत्याही परिस्थितीत निर्यात बंद करू नये हाच यावरील कायमचा उपाय आहे.प्रश्न : सध्या कांद्याला जास्त भाव मिळाले असे सांगितले जाते. मात्र, आता मिळणारा भाव तरी शेतकऱ्यांना परवडतो का ?

बोराडे : आज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकुनही शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत नाही . विविध नैसर्गिक अपत्तिमध्ये शेतकरयांचे मोठे नुकसान होते त्या वेळी कुणी त्यांना विचारत नाही आणि भाव वाढले की सर्वांच्या भुवया उंचावतात हे चुकीचे आहे . हा शेतकरयांवर मोठा अन्याय आहे.मुलाखत- संजय दूनबळे

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagricultureशेती