शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मुलींना समान संधी मिळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:20 PM

विविध क्षेत्रांत मुली मुलांप्रमाणेच प्रगती करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व संशोधनाच्या समान संधी निर्माण करून देण्याची गरज असून, अशाप्रकारे मुलींना समान संधी मिळाल्यास देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणे सुकर होईल, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.

नाशिक : विविध क्षेत्रांत मुली मुलांप्रमाणेच प्रगती करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व संशोधनाच्या समान संधी निर्माण करून देण्याची गरज असून, अशाप्रकारे मुलींना समान संधी मिळाल्यास देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणे सुकर होईल, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र वीरशैव सभेच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाºया समाजातील पाच व्यक्तींना ‘वीरशैव रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यात राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी अनिल चौघुले, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. राज नगरकर, उद्योजकता प्रदीप पाचपाटील, उद्योजकता व सामाजिक क्षेत्रासाठी सुनील लोहारकर, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रासाठी सुनील भायभंग यांना वीरशैव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सीबीएससी परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन करणाºया अथर्व गाडे या विद्यार्थ्यांसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. यात विशेष प्रावीण्य मिळविण्याºया सात जणांसह दहावीच्या ४५ व बारावीच्या २७, १३, पदवीच्या १३, तंत्रशिक्षण पदविकेच्या १०, अभियांत्रिकी पदविकेच्या १८ विद्यार्थ्यांना वीरशैव पुरस्काराने गौरविण्यात आले. दहावीसाठी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, परळी वैजनाथच्या नगराध्यक्ष सरोजनी हालगे, चंद्रशेखर दंदणे, अनिल चौघुले आदि उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने सुनील भायबंग यांनी मनोगत व्यक्त क रताना अशा पुरस्कारांमुळे समाजातील व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात वाटचाल करताना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गिरीश निकम यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद वेरुळे यांनी केले. सिद्धेश्वर दंदणे यांनी आभार मानले.